Posts

Showing posts from August, 2020
Image
गणपती  बाप्पा  - एक सांस्कृतिक प्रतीक निसर्ग संवर्धकाचं    आज दिनांक २२/०८/२०२० अर्थात भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच  आपली लाडकी श्रीगणेश चतुर्थी. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून जे कोरोना रुपी संकट उभ्या जगतावर चालून आले आहे त्या दुःखा पासून जणू आपणांस हे दुःखहर्ता हे नामाभिमान पूर्ण करण्यासाठी बाप्पा आपल्या घरी आला आहे. आपण कितीही निसर्गावर मात करू अशी भाषा बोलली आणि प्रगती केली तरी आज आपणांस कळून चुकलं आहे कि निसर्ग हाच खरा गुरु आहे. एक छोटासा, डोळ्यांनी हि न दिसणारा विषाणू उभी मानव जातीची गती बंद करू शकतो यावरून आपण या निसर्गा समोर किती खुजे आहोत हे आपणांस समजून चुकले आहे.    आपण समुद्राला मागे सारून त्यात मुबंई आणि यांसारखी कित्येक महानगरे उभारली, जंगल आणि डोंगर  पोखरून महामार्ग आणि स्मार्ट सिटी वसवल्यात. नदीवर मोठाले धरण बांधून कित्येक गाव आणि  जैवविविधता संपन्न अधिवास नष्ट केले. निसर्ग हे सर्व निमूटपणे कित्येक शतके सहन करत होता. पण २०१० पासून तो आपली भूमिका मांडायला लागला. निसर्ग आपली मत व्यक्त करतो तेव्हा आपण हवालदिल होत याच उत्तम उदाहरण म्हणे १० दिवसापूर्वी मुंब
Image
राम  भूत्वा  राम   यजेत प्रभू रामचंद्र हे माझ्यासाठी आणि बहुसंख्य भारतीयांसाठी सगुण  साकार रूपात अवतरलेले ईश्वरी अवतार आहेत. इतर काही  जणांसाठी ते आदर्श मनुष्य आहेत तर कोणासाठी रामप्रभू हे विविध मत आणि विचार धारणेसाठी अभ्यासन्याण्याजोगी  गूढ असा विषय  आहे. एक मात्र खरं आहे कि बहुसंख्य भारतवासियांसाठी ते एक प्रेरणा आहेत. ज्यांच्या जीवनचरीत्राच्या प्रतिबिबं स्वरूपात आपण 'रामायण' हे महाकाव्य ऐकतो, पाहतो, वाचतो अशी अदभूत चरित्र मुर्ती म्हणजे श्री राम प्रभू.    आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि त्या प्रत्येक भारतीयांसाठी   महत्वपूर्ण आहे कारण हजारो वर्षांपासून सर्वांच्या मनात वसलेल्या  प्रभू रामचंद्राचं मंदिराची आज पायाभरणीची पहिली वीट रचली जाते.    ' कृष्ण भूत्वा कृष्ण यजेत  शिवम भूत्वा शिवम यजेत राम भूत्वा  राम   यजेत  ' या नियमानुसार आपण ज्या गोष्टीच ध्यान करतो तसे होऊन जातो म्हणून आपण आज या शुभ दिनी राम चरित्राचा स्मरण करूया आणि आपल्या जीवनाला राममय बनवूया.   श्री राम मंदिर भूमीपूजणाच्या सर्वाना खूप साऱ्या  शुभेच्छा.                              
Image
Narali Purnima - Festival to express gratitude toward the ocean               सन आयला गो आयला गो नारळी पुनवेचा               मनी आनंद झालं कोळयांच्या दुनयेला..   This line from the most popular koligeet( song of the fisherman community of Maharashtra). when the monsoons time was over and condition was good for catching fish in ocean 'Narali Purnima' festival on this occasion celebrated throughout the coastline of Maharashtra. preparing delicious food mad by coconut is the main food cousin that day. People in the fisherman community wearing traditional cloth and celebrating this festival with friends and family. To express deep gratitude toward the ocean for the upcoming fishing year and pray for good health and life. This type of festival helps us to maintain the fish resources and developed a healthy approach for marine conservation.    As per the 1972 Wildlife protection act, we prepared a list of some most crucial organisms for their conservation. But f